56 ची छाती असेल तर बॅलेट पेपरने निवडणूक घ्या: डॉ.अभिलाषाताई गावतुर

अन्य

ईव्हीएम विरोधातवल शेतकऱ्यांच्या सन्मानात भुमीपुत्र ब्रिगेडचे विराट मोर्च संपन्न

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील भुमीपुत्र ब्रिगेडच्या वतीने डॉ अभिलाषाताई गावतुरे यांच्या नेतृत्वात आज (गुरुवार) ईव्हीएम हटावं अशी मागणी करत मोर्चा काढला.सोबतच शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळावा ओबीसीची जातिनिहाय जनगणना व्हावी व केजी टु पीजी शिक्षण फ्री व्हावे आणि नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद व्हावे या मागण्या सुद्धा करण्यात आल्या.या मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते.हा मोर्चा काटा गेट पासून तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आला.आंदलोकांनी आगामी काळातील निवडणुका या बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनास केली.देशात नरेंद्र मोदी यांचें मतदान यंत्रांच्या(evm) साहाय्याने आलें असल्याचे अनेक पुरावे निवडणूक आयोगाला देण्यात आले.मात्र त्यावर पांघरून घातले जात आहे.मतदान यंत्रांच्या बळावर सत्ताधारी भाजप आज चारशे पारचा नारा देत आहे.यावळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ अभिलाषाताई गावतुरे म्हणाल्या की देशात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड आक्रोश असताना यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ अभिलाषाताई गावतुरे म्हणाल्या की देशात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड आक्रोश असताना आम्ही दिलेली मते कुणाला जातात हे कळण्याच्या मार्ग नाही शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा मुलभूत सुविधाही मीळणे कठीण झाले आहे.आज देशातील शेतकरी विद्यार्थी महिला शिक्षण कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर सगळे आंदोलन करुन राहिले आहेत पण या देशातल्या सरकारला कोणाचीही सुध घेण्याची काळजी नाहीये किंबहुना यांच्या शोषण करण्याचें, शेकडो शेतकऱ्यांचे प्राण त्यांनी घेतले, शिक्षकांवर लाठी हल्ला करतात विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करतात कारण त्यांना आता त्यांच्या मताची गरज राहीली नाही कारण त्यांच्या विरोधात जरी मतदान झाले तरी ते सत्ताधारी ईव्हीएम च्या माध्यमातून स्वतःकडे वळते करतात आणि म्हणून देशातील सर्व सामान्य नागरिकांच्या बदल सरकारला कुलेही आस्ता नाही त्यांना फक्त त्यांच्या भांडवलदार मित्राच्या घशामध्ये या देशातील अरबोची संमती टाकायची आहे आणि त्यासाठी ईव्हीएम त्याचे सर्वात मोठे शस्त्र ठरलेले आहे म्हणून ते हटले पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्या पाहिजे लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर लोकांना त्यांचा मतदानाचा खरा अधिकार प्राप्त झाला पाहिजे आणि हा अधिकार केवळ बॅलेट पेपरच्या माध्यमातून मिळु शकतो.यामुळे ईव्हीएम बंद करण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. मोर्चा ला जेष्ठ समाजसेविका रजनीताई हजारे, चंद्रपूरचे जेष्ठ नेते माननीय हिराचंदजी बोरकुटे बल्लारशाहचे भास्करभाऊ भगत प्रा.विजय लोणबले रितेश भाऊ बोरकर यांनी सुद्धा संबोधित केले या मोर्चात महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.हातात मागण्यांचे फलक उंचावत घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला तिथे मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.सोबतच जवळपास २८ हजार नागरिकांनी स्वतंत्ररीत्या स्वाक्षरी केलेले २८ हजार निवेदने यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले मोर्चाच्या यशस्वीतेसाठी भुमीपुत्र ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विवेकभाऊ खुटेमाटे विजय मुसळे विश्र्वास निमसटकर ,ताहीर हुसेन, अंनिस खान, रितेश बोरकर, राहुल मोहरले, नितेश म्याकलवार, राहुल दहीवले, अमोल काकडे, सतीश नेवारे,श्रिकांत शेंडे,शंकर काळे, श्रीनिवास मासे शितलताई हस्ते संगीताताई देठे रेखाताई कोरे रक्षा मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE