अल्लीपूर येथे कृत्रिम पाणीटंचाईचा फटका
ढगे लेआऊट येथील कूपनलिका नादुरुस्त,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर उन्हाळा वाढत असुन पुढील काही दिवसांत ४० ते ५० अंश सेल्सिअस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे . यातच सध्या गावामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरण योजनेकडून गावातील एका भागात पाणी सोडले जाते व तीन भागांत अलमडोह येथील यशोदा नदीवरून पाणीपुरवठा केल्या जातो. मात्र, […]
Continue Reading