यज्ञ आहुतीद्वारे विश्वाचे रक्षण-यज्ञाचार्य दया शंकर शास्त्री
श्री विष्णू महायज्ञ श्री राम कथा, पारडसिंगा येथील संत संमेलन प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर काटोल:यज्ञ हे विष्णु आहे, यज्ञातूनच सृष्टीची उत्पत्ती होत आहे, जोपर्यंत यज्ञ चालू आहे तोपर्यंत सर्व जीवांची उत्पत्ती होत राहील. कोणत्याही प्राणिमात्राच्या अन्नाची आहुती देऊनच मनुष्य जिवंत राहतो, त्याचप्रमाणे विश्वाचे रक्षण् यज्ञातूनच होते.असे विचार जयपुर. चे यज्ञाचार्यदयाकृष्ण शास्त्री महाराज यांनी व्यक्त केले: सती […]
Continue Reading