तीन जणांचा बळी घेणारा वाघ जेरबंद,चंद्रपूर वन विभागाला आले यश
जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर चंद्रपूर : चिमूर तालुक्यातीलखानगाव येथील अंकुश खोब्रागडे यांचा बळी घेणाऱ्या वाघाला शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेशुद्ध करूनपकडण्यात वन विभागाला यश आले आहे. ताडोबा बफर निंमढेला रामदेगीमध्ये वास्तव्य असलेला वाघ गाववस्ती जवळ येत होता.तसेच त्याने या सहा महिन्यात तीन व्यक्तींचा बळी घेतलेला आहे. त्यामुळे या वाघाला पकडण्यासाठी गावकरी संतप्त झाले असल्याने […]
Continue Reading