महिलाओं के आत्मनिर्भर जीवन के लिए कराटे एक सशक्त माध्यम — इमरान राही
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा में जिलास्तरीय विद्यालयीन बालिका कराटे स्पर्धा संपन्न
वर्धा। वर्तमान समय में महिलाओं के प्रति बढ़ते अत्याचारों को देखते हुए आत्मरक्षा का प्रशिक्षण अनिवार्य बन गया है। कराटे जैसे खेल से महिलाएं न केवल आकस्मिक हमलों का सामना करने की क्षमता प्राप्त करती हैं, बल्कि आत्मविश्वास और आत्मनिर्भरता भी विकसित करती हैं।
कराटे सीखना केवल एक खेल या शौक नहीं, बल्कि महिलाओं के सुरक्षित और सशक्त जीवन के लिए किया गया एक महत्वपूर्ण निवेश है, ऐसा प्रतिपादन ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम के राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही ने किया।
वे 31 अक्टूबर को जिला क्रीड़ा संकुल वर्धा में आयोजित 14 से 19 वर्ष आयु वर्गातील जिलास्तरीय विद्यालयीन बालिका कराटे स्पर्धा के समारोप प्रसंगी मुख्य वक्ता म्हणून बोलत होते। ही स्पर्धा क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय, जिला क्रीड़ा परिषद आणि वर्धा तालुका क्रीड़ा स्पर्धा आयोजक समिति यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती।
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिला क्रीड़ा अधिकारी अनिल निमगडे यांनी भूषविले। प्रमुख अतिथींमध्ये कोशी उल्हास वाघ, समाजसेवी तुषार देवढे, स्पर्धा संयोजक अमोल मानकर, सिहान निलेश राऊत, सिहान मंगेश भोंगाडे, काशीनाथ रघाटाटे, सेंसाई कृष्ण ढोबळे, अभिजीत पारगांवकर, हिमांशु बडवाने, सिहान साहिल वाघ, चेतन जाधव, दिलीप कठाने, इलीयाज शेख, पुजा गोसटकर आणि राजू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते।
आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिल निमगडे यांनी सांगितले की, संकटाच्या क्षणी तात्काळ व योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. कराटे प्रशिक्षणामुळे अशा परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते।
या प्रसंगी तुषार देवढे आणि कोशी उल्हास वाघ यांनीही आपले विचार व्यक्त केले।
कार्यक्रमाची प्रस्तावना सिहान निलेश राऊत यांनी सादर केली, संचालन अमोल मानकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन सिहान मंगेश भोंगाडे यांनी केले।
या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे 150 विद्यालयीन बालिकांनी उत्साहाने सहभाग घेतला।