लोकसहभागातून बांधण्यात आला बंधारा
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर
अल्लिपूर:मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत मौजा काचनगाव येथे बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमाला उपसरपंच सम्राट मुरार, ग्रामपंचायत अधिकारी आत्राम,गजाननराव चिंचुलकर ,कृषि सहायक चौधरी,ग्रा.पं.सदस्य अमितराव खोडे,सुभाष खोडे शा. व्य.समिती अध्यक्ष सतिशराव कापसे,माजी सरपंच शामराव कुंभारे,जंगलु खोडे, विठ्ठलराव चिचुलकर, दिनेश धरमुल,मंगेश खोडे इत्यादी उपस्थित होते. या बंधाऱ्यामुळे जवळपासच्या शेतकऱ्यांना विहिरीच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. आणि अर्थातच पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी हंगाम चे पीक घेण्यास काही प्रमाणात मदत होईल.
Related News
मुरूमटोला-निंबा व्हाया पिपरिया-गल्लाटोला मार्ग की शीघ्र करें दुरुस्ती : उपसरपंच गुणाराम मेहर
20-Nov-2025 | Sajid Pathan
स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या न्यायहक्क मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
04-Nov-2025 | Sajid Pathan
कारंजा–धावडी रस्त्याची झाली चाळण! नागरिक संतप्त — नागरी संघर्ष समितीने दिला आंदोलनाचा इशारा
27-Oct-2025 | Sajid Pathan
वरूड मोर्शी मतदार संघात तिन पोलिस चौकी निर्मितीला अखेर गृहविभागाने दिली मान्यता
01-Oct-2025 | Sajid Pathan