वर्धेत ५ उमेदवारांचा निवडणुकीतून माघार १६ उमेदवार रिगणात
प्रतिनिधि:अथर शेख वर्धा
वर्धा:वर्धा Wardha election विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या ५ नेत्यांनी आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडूकीतून माघार घेतली. त्यामुळे आता वर्धा विधानसभेत १६ उमेदवार रिंगणात आहेत.
वर्धा विधानसभा मतदार संघात प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह २७ जणांनी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समीर देशमुख, सुधीर पांगूळ, सतीश आडे, रेणुका कोटबकर यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे वर्धेत १६ उमेदवार रिगणात आहेत. Wardha election यात भाजपा महायुतीचे आ. डॉ. पंकज भोयर, काँग्रेस महाविकास आघाडीकडून शेखर शेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे अशी तिहेरी लढतीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
Related News
१५ वर्षांनंतर बेघर जनकल्याण गृह निर्माण संस्थेची निवडणूक : परिवर्तन पॅनलचे ११ जागांवर वर्चस्व
21-Feb-2026 | Sajid Pathan
बल्लारपूर नगरपरिषदेतील विविध समित्यांचे सभापती व स्थायी समिती सदस्य बिनविरोध निवड
21-Jan-2026 | Sajid Pathan
पर्यवेक्षक पदाची मान्यता व नियमित वेतनासाठी रत्नमाला मेढे यांचे धरणे आंदोलन
15-Jan-2026 | Sajid Pathan
बल्लारपूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी देवेंद्र आर्य यांची निवड, चार स्वीकृत सदस्यांचीही निवड
12-Jan-2026 | Sajid Pathan