वर्धेत ५ उमेदवारांचा निवडणुकीतून माघार १६ उमेदवार रिगणात

प्रतिनिधि:अथर शेख वर्धा
वर्धा:वर्धा Wardha election विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या ५ नेत्यांनी आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडूकीतून माघार घेतली. त्यामुळे आता वर्धा विधानसभेत १६ उमेदवार रिंगणात आहेत.
वर्धा विधानसभा मतदार संघात प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह २७ जणांनी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समीर देशमुख, सुधीर पांगूळ, सतीश आडे, रेणुका कोटबकर यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे वर्धेत १६ उमेदवार रिगणात आहेत. Wardha election यात भाजपा महायुतीचे आ. डॉ. पंकज भोयर, काँग्रेस महाविकास आघाडीकडून शेखर शेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे अशी तिहेरी लढतीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
Related News
गडचिरोली जिल्हा दुरसंचार बि.एस.एन.एल.सल्लागार समितीवर दिलीप घोडाम यांची वर्णी
7 days ago | Sajid Pathan
राणा सांगा विवादः सांसद सुमन के घर पहुंचे अखिलेश यादव, जुटी समर्थकों की भीड़ भारी संख्या में पुलिस तैनात
19-Apr-2025 | Sajid Pathan
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंन्द्रपुर व ऊर्जानगर ग्राम कार्यालयात कायदेविषयक शिबिराचे आयोजन
17-Apr-2025 | Sajid Pathan
पक्ष बळकटीकरणासाठी सदस्य नोंदणी आवश्यक-राजेंद्र जैन, आमगाव तालुक्यात सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात
09-Apr-2025 | Sajid Pathan
पत्रकार शिष्टमंडळांनी दिली केंद्रीय मंत्री सह आदिवासी मंत्री खासदार व आमदारांना निवेदन
31-Mar-2025 | Sajid Pathan