शौर्य,अभिमान आणि देशभक्तीचा जयघोष तिरंगा यात्रा-मोर्शी
प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी
मोर्शी:पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या या यशस्वी कारवाईचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे.भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज मोर्शी येथे भारतीय सेना सन्मान समितीतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.ही यात्रा रामजीबाबा चौक, सुर्योदय चौक, गुजरी बाजार, गांधी चौक, मेन मार्केट ते जयस्तंभ चौक या मार्गाने पार पडली.“भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
सायखेडा–गोकुळसरा पुलाला हिरवा कंदील; दिल्लीपर्यंत पोहोचला ग्रामस्थांचा आवाज
34 mins ago | Naved Pathan
वर्धा : पोलीस भरतीची लेखी परीक्षा शांततेत पार; 1711 पैकी 1695 उमेदवार उपस्थित
14 hrs ago | Naved Pathan
भरत नागपाल हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये कॅंडल मार्च; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी
5 days ago | Naved Pathan
एलएलएम मेरिट सूची में दो न्यायाधीश शामिल; यशवंत महाविद्यालय में हुआ सम्मान
5 days ago | Naved Pathan
RTOच्या वाहनाची PUC संपलेली; दंड कोण करणार? – भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के यांचा सवाल
6 days ago | Naved Pathan
तपती धूप से वर्धा बेहाल: मार्च में ही पारा 40 पार, दोपहर में सड़कों पर सन्नाटा
6 days ago | Naved Pathan