शौर्य,अभिमान आणि देशभक्तीचा जयघोष तिरंगा यात्रा-मोर्शी
प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी
मोर्शी:पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या या यशस्वी कारवाईचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे.भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज मोर्शी येथे भारतीय सेना सन्मान समितीतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.ही यात्रा रामजीबाबा चौक, सुर्योदय चौक, गुजरी बाजार, गांधी चौक, मेन मार्केट ते जयस्तंभ चौक या मार्गाने पार पडली.“भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
वर्धेत उष्णतेचा कहर : ४४.२°C तापमानामुळे डीपीला आग; प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
2 days ago | Naved Pathan
शिक्षक विशाल सुरकार यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह; सामाजिक संदेश देणारा आदर्श सोहळा
5 days ago | Naved Pathan
प्रभाग 18 में आवारा कुत्तों का आतंक; निवेदन के बाद भी प्रशासन निष्क्रिय, आंदोलन की चेतावनी
5 days ago | Naved Pathan
काजलसरा प्रकरण पेटले; न्यायासाठी वर्ध्यात भीम आर्मीचा एल्गार, प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक
7 days ago | Naved Pathan
वर्धा जिल्ह्यात राज्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू,शासकीय कार्यालये ओस; नागरिकांच्या कामकाजावर परिणाम
9 days ago | Naved Pathan
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कार्यशाळा व ‘संवाद सेतू’ कार्यक्रम संपन्न
9 days ago | Naved Pathan