मालगाडीच्या धडकेने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीची धडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास घडली. बालाजी भानुदास कोटावार (५०) असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे.बालाजी कोटावार रा. डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर हे रेल्वे मधील एस अँड टी विभागात कार्यरत असून ते आज सकाळी ७.३० ते ८ वाजता आपली कामगिरी बजावत असताना फलाट क्रं. ५ मध्ये काझीपेठ एंड कडे त्यांना मालगाडीची धडक बसली. त्यात त्यांचे पाय कटून तीव्र रक्त स्त्राव झाले.त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. पुढील तपास बल्लारशाह रेल्वे पोलिस चौकी चे पोलिस हवालदार धीरज घरडे,पोशि राजेंद्र फटिंग करीत आहे.
Related News
रेल्वे स्थानक परिसरातून अवैध मद्यसाठा जप्त,बिहारमधील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
1 days ago | Sajid Pathan
जूनोना–चंद्रपूर मार्गावर दुचाकी अपघात,उपचारासाठी निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
3 days ago | Sajid Pathan
लॉयड्स मेटल्सच्या स्टोअरवर मध्यरात्री हात साफ,३.४५ लाखांचा औद्योगिक साहित्यसाठा चोरी
16-Jul-2026 | Sajid Pathan
रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर कथित अत्याचारानंतर निर्घृण हत्या; वर्धा जिल्हा हादरला
15-Jul-2026 | Naved Pathan
पुलगांव पुलिस की बड़ी कार्रवाई: अवैध महुआ शराब निर्माण पर छापा, ₹14.16 लाख का माल जब्त
15-Jul-2026 | Naved Pathan