नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला पडलेल्या खड्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्रदांजली अर्पण केली
अब्दुल कदिर बख्श
वर्धा:आज दिनांक 30/6/25 रोजी तब्ब्ल तिसऱ्यांदा नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला बघदाळ पडलेले आहे आणि 3 ते 4 फुटाचे आर पार छिद्र झालेले आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाला असून नेहमी प्रमाणे लिपा पोथी चे काम पुन्हा पुन्हा होऊन होणाऱ्या मोठ्या अनर्थला टाळण्याकरिता मनसेने श्रद्धांजली वाहत निषेध केला व मनसे शहर अध्यक्ष केतन तायवाडे यांनी सांगितले कि एकदाची या पुलाची नवीन बांधणी करून उच्च दर्जाचा पूल बांधण्यात यावा व जुन्या ठेकेदारावर योग्य ती कारवाही व्हावी हीच विनंती
Related News
कारंजा–धावडी रस्त्याची झाली चाळण! नागरिक संतप्त — नागरी संघर्ष समितीने दिला आंदोलनाचा इशारा
4 days ago | Sajid Pathan
वरूड मोर्शी मतदार संघात तिन पोलिस चौकी निर्मितीला अखेर गृहविभागाने दिली मान्यता
01-Oct-2025 | Sajid Pathan
वर्धा का प्रमुख बजाज चौक मार्ग गड्ढों में तब्दील – जनता परेशान, प्रशासन मौन
30-Sep-2025 | Sajid Pathan
वर्धा का प्रमुख बाजाज चौक मार्ग गड्ढों में तब्दील – जनता परेशान, प्रशासन मौन
30-Sep-2025 | Sajid Pathan
बल्लारपूर तहसील कार्यालयात निराधार लाभार्थ्यांसाठी समस्या निवारण शिबिर संपन्न
29-Aug-2025 | Sajid Pathan
शासकीय जमिनीवरील अतिक्रमित घरांना मालकी हक्क मिळणार, पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा
29-Aug-2025 | Sajid Pathan