जिवंत सातबारा मोहिमेस शेतकऱ्यांनी सहकार्य करा

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लिपुर )
राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकजासाठी आवश्यक असणाऱ्या कागपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात 1 एप्रिल ते 10 मे 2025 या कालावधीत जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
Related News
एकलव्य ग्रंथालय येथे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद यांची जयंती साजरी
2 days ago | Sajid Pathan
*मदारी गारोडी समाजाच्या विविध समस्यांवर खासदार अमर काळे यांच्यासोबत बैठक*
24-Sep-2025 | Arbaz Pathan
सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी याचे पद रिक्त अवैध कामांना आले उत शासन प्रशासनाचे दुर्लक्ष
16-Aug-2025 | Sajid Pathan