नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला पडलेल्या खड्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्रदांजली अर्पण केली

अब्दुल कदिर बख्श
वर्धा:आज दिनांक 30/6/25 रोजी तब्ब्ल तिसऱ्यांदा नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला बघदाळ पडलेले आहे आणि 3 ते 4 फुटाचे आर पार छिद्र झालेले आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाला असून नेहमी प्रमाणे लिपा पोथी चे काम पुन्हा पुन्हा होऊन होणाऱ्या मोठ्या अनर्थला टाळण्याकरिता मनसेने श्रद्धांजली वाहत निषेध केला व मनसे शहर अध्यक्ष केतन तायवाडे यांनी सांगितले कि एकदाची या पुलाची नवीन बांधणी करून उच्च दर्जाचा पूल बांधण्यात यावा व जुन्या ठेकेदारावर योग्य ती कारवाही व्हावी हीच विनंती
Related News
बल्लारपूर तहसील कार्यालयात निराधार लाभार्थ्यांसाठी समस्या निवारण शिबिर संपन्न
29-Aug-2025 | Sajid Pathan
शासकीय जमिनीवरील अतिक्रमित घरांना मालकी हक्क मिळणार, पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा
29-Aug-2025 | Sajid Pathan
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अतिक्रमण नियमानुकुलन कार्यक्रमात २१० पट्ट्यांचे वाटप
14-Aug-2025 | Sajid Pathan
आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते 125 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
11-Aug-2025 | Sajid Pathan
सहा महिन्यांतच रस्त्यावर खड्ड्यांची मालिका – सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?
25-Jul-2025 | Arbaz Pathan