नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला पडलेल्या खड्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्रदांजली अर्पण केली
अब्दुल कदिर बख्श
वर्धा:आज दिनांक 30/6/25 रोजी तब्ब्ल तिसऱ्यांदा नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला बघदाळ पडलेले आहे आणि 3 ते 4 फुटाचे आर पार छिद्र झालेले आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाला असून नेहमी प्रमाणे लिपा पोथी चे काम पुन्हा पुन्हा होऊन होणाऱ्या मोठ्या अनर्थला टाळण्याकरिता मनसेने श्रद्धांजली वाहत निषेध केला व मनसे शहर अध्यक्ष केतन तायवाडे यांनी सांगितले कि एकदाची या पुलाची नवीन बांधणी करून उच्च दर्जाचा पूल बांधण्यात यावा व जुन्या ठेकेदारावर योग्य ती कारवाही व्हावी हीच विनंती
Related News
प्रभाग २० मधील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था; तात्काळ दुरुस्ती व बालमंदिरासाठी सुसज्ज इमारतीची मागणी
14-Feb-2026 | Naved Pathan
पंडित दीनदयाल कॅन्सर रुग्णालय,विदर्भातील कॅन्सर रुग्णांसाठी जीवनदायिनी आधार
04-Feb-2026 | Sajid Pathan
नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती पर युवा: परिवर्तन की आवाज संघटना ने किया माल्यार्पण
24-Jan-2026 | Naved Pathan