दगडांचा ढिगारा मुख्यमार्गांवर टाकल्याने वाहतूक ठप्प
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा तीर्थक्षेत्राला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 49 वर गेल्या एक आठवड्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागा कडून रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठाल्या दगडांचा ढिगारा टाकून ठेवल्याने या मार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांसह संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने ठेकेदारावर कारवाई करुन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आजनसराचे माजी सरपंच श्रावण काचोळे विश्वहिंदू परिषदचे वडनेर प्रखंड अध्यक्ष डॉ. संदीप लोंढे यांनी केली
Related News
प्रभाग २० मधील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था; तात्काळ दुरुस्ती व बालमंदिरासाठी सुसज्ज इमारतीची मागणी
14-Feb-2026 | Naved Pathan
पंडित दीनदयाल कॅन्सर रुग्णालय,विदर्भातील कॅन्सर रुग्णांसाठी जीवनदायिनी आधार
04-Feb-2026 | Sajid Pathan
नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती पर युवा: परिवर्तन की आवाज संघटना ने किया माल्यार्पण
24-Jan-2026 | Naved Pathan