दगडांचा ढिगारा मुख्यमार्गांवर टाकल्याने वाहतूक ठप्प

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा तीर्थक्षेत्राला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 49 वर गेल्या एक आठवड्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागा कडून रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठाल्या दगडांचा ढिगारा टाकून ठेवल्याने या मार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांसह संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने ठेकेदारावर कारवाई करुन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आजनसराचे माजी सरपंच श्रावण काचोळे विश्वहिंदू परिषदचे वडनेर प्रखंड अध्यक्ष डॉ. संदीप लोंढे यांनी केली
Related News
बल्लारपूर तहसील कार्यालयात निराधार लाभार्थ्यांसाठी समस्या निवारण शिबिर संपन्न
29-Aug-2025 | Sajid Pathan
शासकीय जमिनीवरील अतिक्रमित घरांना मालकी हक्क मिळणार, पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा
29-Aug-2025 | Sajid Pathan
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अतिक्रमण नियमानुकुलन कार्यक्रमात २१० पट्ट्यांचे वाटप
14-Aug-2025 | Sajid Pathan
आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते 125 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
11-Aug-2025 | Sajid Pathan
सहा महिन्यांतच रस्त्यावर खड्ड्यांची मालिका – सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?
25-Jul-2025 | Arbaz Pathan
वसमत रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकास मागण्यांचे निवेदन
23-Jul-2025 | Sajid Pathan